औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत. ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १६८२ गावांची निवड करण्यात आली़ तब्बल १५०४ गावांमधील या अभियानांतर्गतची कामे सध्या अपूर्ण स्थितीत आहेत़ ...
औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला मी कधीही पाठिंबा दिला नव्हता, असा स्पष्ट खुलासा आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला. ...