ना विकास क्षेत्राचे द्वार परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी उघडल्यानंतर या जागांवर सामाजिक उपक्रमांकरिता पहिल्यांदाच विकास नियोजन आराखड्यातून आरक्षण करण्याचे प्रस्तावित आहे़ ...
उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्तांचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
युग चांडक हत्याकांड प्रकरणात सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फूटेज विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी .. ...
कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. ...
महाराष्ट्र दिनाचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम १ मे रोजी कस्तूरचंद पार्क येथे होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. ...
राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश देण्यात आले असून यासंबंधीचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी २७ एप्रिल रोजी जारी केले ...
ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय. ...
अपुरा पत्ता किंवा वाहनधारक हजर नसल्याच्या कारणाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये तब्बल चार हजारावर वाहन परवाने .. ...
लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून ... ...