पुण्यातील विमाननगर येथील सुमारे हजार बेकायदेशीर बांधकामांना तात्पुरते अभय मिळाले आहे. ८ आॅगस्टपर्यंत ही बांधकामे न पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पीएमआरडीएला बुधवारी दिले. ...
उद्योगक्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निर्यात क्षेत्राला झळाळी प्राप्त झाली आहे. करिअरच्या उत्तमोत्तम संधी यात उपलब्ध असून, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांनी फॉरेन ...
मुंबईतील अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा मरणपंथाला लागल्या असून, सरकारने त्यांना जिंवत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी मुख्याध्यापक वर्गाकडून होत आहे ...
कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते ...
उपेक्षित जीवन जगताना आपल्याला मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वांद्रे टर्मिनस येथे नुकतेच तृतीयपंथीयांनी आंदोलन केले. सुमारे ३00 तृतीयपंथी या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
तीन वर्षांच्या चिमुरडीवर दोघा विकृतांकडून बलात्कार झाला असताना तिच्या कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास स्थानिक गुंडाकडून दबाब आणण्याचा प्रयत्न केला जात आहे ...