यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग ...
राज्यात सातबाराचे उतारे आॅनलाइन दिले जात असले तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांकडून तयार करूनही दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्तांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जेजुरीकर ग्रामस्थांच्या संतापाचा शुक्रवारी ...
पूर्वीच्या संपुआ सरकारने अगुस्ता वेस्टलँडला हेलिकॉप्टर सौद्यातील लाच घेणाऱ्या मुख्य लाभार्थींचा शोध लावला जाईल. जे बोफोर्समध्ये शक्य झाले नाही ते अगुस्ताप्रकरणी आम्ही करून ...
वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत ताडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील गरजू लाभार्थ्यांना ८२ एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. ...
गुवाहाटातील एका मंदिरातून गायब झालेला कोट्यवधींच्या खजिन्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि आसाम सरकारला नोटीस जारी केली आहे. गुवाहाटीतील दिसापूर विमानतळाजवळील ...