जळगाव- शासनातर्फे शेतकर्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी सोमवारी संध् ...
जामनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. ...