नापास झालेल्या विषयांमध्ये पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला सहायक प्राध्यापक भीमराव खरात याला शनिवारी बिर्ला महाविद्यालयाने निलंबित केले ...
पोलीस पाटील, कोतवाल भरतीत निफाड प्रांत अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळाचे अनेक किस्से बाहेर पडू लागले असून, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गुणांकन करण्याच्या ...
वारणा धरणातून सोडलेले पाणी अद्याप मिरजेपर्यंत पोहोचले नसल्याने म्हैसाळ योजना व मिरजेतून लातूरला रेल्वेने होणारा पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशीही बंद होता. ...
सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा ...
गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजपा सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे. ...
मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल ...
राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल ...
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम २०१७च्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात यावी. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशात पारदर्शकता येईल आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल ...
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण ‘टॉपर’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. अव्वल स्थान पटकाविलेल्या काही विद्यार्थ्यांनाही उत्तरपत्रिका घरी पुरविण्यात आल्या होत्या ...