अपहरणकर्त्यांनी मला पळवून नेले असून, सात लाख रुपयांची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास माझ्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी त्यांनी दिली आहे, असे अपहरण झालेल्या ...
आकुर्डीत एका वसतिगृहात राहणाऱ्या रणजित चांडे (वय २३, रा. मूळ गाव पिंपळे, बारामती) या विद्यार्थ्याने खोलीतील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री ...
तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकर, एक पिकअप ...
साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली ...
पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
तालुक्यातील केल्टे गावात एका व्यक्तीला पाच ते सहा जण मारहाण करीत असल्याने गावातील तिघे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल ...
या जिल्हा परिषदेच्या तब्बल १२६ शिक्षकांनी वेतनवाढ आणि पदोन्नती लाटण्यासाठी सरकारी नियम धाब्यावर बसवून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी मिळवण्याची गंभीर ...
श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता, त्यांना कोणतीही पूर्व$सूचना न देता येथील सुमारे ४५ इमारतींना पालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत ...