रमजानचा महिना आनंदाची एक लहर घेऊन येतो, तरुण मुलं सहरीला किंवा इफ्तारीला एकत्र भेटतात, मग रात्री खाऊगल्ल्यांमध्ये जाऊन विविध पदार्थांवर ताव मारतात. आपल्याला जमेल तशी इबादत करतात आणि हा काळ दोस्त आणि कुटुंबीयांसह भरपूर आनंदात जगतात. त्या आनंदाला हा एक ...
राज्यात १२ हजार तर, नागपुरात ६ हजारावर ई-रिक्षा धावत असल्याची माहिती शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, यासंदर्भातील मार्गदर्शकतत्वांची ...
पावसाशी ज्यांची जन्मजात गट्टी असे वेडे पाऊस सुरू झाल्यावर घरात बसतीलच कसे ? त्याच्या भेटीची एकही संधी ते सोडत नाही.पाऊस त्यांना कवितांमधून भेटतो, गाण्यांतला पाऊस थेट कानातून मनात झिरपतो. गरमागरम चहा-भजीचा बेत पावसाची खूण सांगतो, घरात, दारात, अंगणात, ...
जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील ...
दुसऱ्याच्या हातातलं चॉकलेट कितीही सुंदर दिसत असलं तरी ते आपल्याला आवडेल का? कदाचित आपल्या हातातलं चॉकलेट सगळ्यात चांगलं, वेगळंही असू शकतं! त्यामुळे ‘इतर’ काय करतात, ते करू नका, जे तुम्हाला आवडेल तेच करा, तेच निवडा. करिअर निवडीचा याहून सोपा पर्याय नाह ...
रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर आणि रेल्वेत विक्रेते पाण्याच्या बॉटल्स, शीतपेय, खाद्यपदार्थ आणि पॅकेटबंद वस्तू एमआरपीपेक्षा जास्त भावाने विक्री करून ग्राहकांची सर्रास लूट करीत ...
भाजपा सरकारने वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला. पण पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला. ...