औरंगाबाद : बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्रात एकच गर्दी होत आहे ...
जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे कुणी प्रकल्पग्रस्तांचा तारणहार होवून न्याय देईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
औरंगाबाद : एन-२ ठाकरेनगरात वानराच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली अन् लगतच्या इमारतीवरून वानर थेट डीपीवर पडले. बचावासाठी त्याने केलेल्या ...
हिरव्यागार रानांच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव टेकडीवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खननामुळे लाखोंचा महसूल बुडत आहे. ...
औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील ...
जीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते. ...
इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. ...
औरंगाबाद : नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र नागरी विद्यापीठ कायद्यासंदर्भात नेमलेल्या आमदारांच्या समितीची ३१ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. ...
लाखनी तालुक्यातील सिपेवाडा मार्गावरील विद्युत पोल वादळामुळे वाकला आहे. विद्युत खांब खाली कोसळून केव्हाही मोठी दुर्घटना होवू शकते. ...
सुरेश चव्हाण , कन्नड दरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास ...