डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढावे याकरिता राज्य शासनाकडून विशेष योजना आखली जात असून, डाळ उत्पादक शेतकऱ्यांना दर हेक्टरी अनुदान दिले जाणार असल्याची ...
विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ ...
विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे ...
राजकारण्यांची पोलीस प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवेळी सर्वाधिक ढवळाढवळ असते, असे निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी शनिवारी येथे सांगितले. ...
सोलापूरचे तत्कालीन हेकेखोर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि राज्यशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मुंडेंना पाठिशी घालणारे मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार आहेत़ ...
खरीप पेरणीसाठी अनुदानाच्या स्वरुपात बियाणे, खते द्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील पांगरा ढोणे येथे सात शेतकऱ्यांनी २५ फुट कोरड्या विहिरीत २२ मेपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़ ...
राजकीय दिग्गजांबरोबरच थोर साहित्यिक, कलावंतांच्या ३ हजार स्वाक्षरींचा संग्रह झाला आहे़ कळमकर यांनी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची दीड हजार नावे नोंद केली ...
दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या ...
दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत़ तालुक्यात रोज सुमारे ५०० पाण्याच्या टँकरच्या खेपा फळबागा जगविण्यासाठी सुरू आहेत. ...