पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी आज राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये धरणे व निदर्शने करण्यात आले. ...
कारंजा (घाडगे) येथील संत्रा निर्यात केंद्रावरून महाआॅरेंजच्यावतीने रविवारी संत्र्याच्या आंबीया बहराच्या ग्रेडिंग व कोटिंगची प्रक्रिया ना. ...
पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाद्वारे ग्रामपंचायत किटाडी येथे एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या परतीच्या पावसाने रविवारी शहरास जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटांसह शहर आणि परिसरात तासभर धोऽऽऽ धो पाऊस बरसला. ...
औरंगाबाद : आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी क्रांतीचौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरालगत असलेल्या केसलवाडा येथे १९९३-९४ मध्ये ले-आऊ टधारकांनी प्लॉट पाडले. प्लॉटधारकांसाठी येथे खुली जागा सोडण्यात आली होती. ...
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील धान हे प्रमुख पीक आहे व शेतकरी पारंपारिक पद्धतीने पीक घेत आहेत. ...
पाचवडच्या मुख्य चौकालाच शिवाजी महाराजांचे नाव ...
मोहाडी तालुक्यातील टांगा गावशिवारात कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवाराअंतर्गत केलेल्या... ...
औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ...