कारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही. ...
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने सुभेदारी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम लेबर रेटवर करून घेण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि कंत्राटदार संघटनांच्या तोंडचे पाणी पळाले ...