ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले आहे. महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा पाणी एक्सप्रेसने पाणी लातूरला पोहोचवले. ...
पत्नीलाही पतीसारखाच जीवनस्तर राखण्याचा अधिकार आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट याचिका फेटाळून लावली आहे. ...