पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी कितीतरी गावं. कोयनेला पूर आला की अनेक गावांचा संपर्क तुटतो. मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, तशी इथली गावं ‘महापुराची तयारी’ करू लागतात. ...
चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावर चीनचा हक्क नसल्याचा निवाडा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिल्यानंतर सार्वभौमत्व हा चीनच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असून या भागातला एक सेंटिमीटर भाग देखील चीन सोडणार नाही ...