येथील सेक्टर-५ मधील केएल-२ टाईपमधील दोन घरांचे मंगळवारी मध्यरात्री स्लॅब कोसळले. त्यामध्ये कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. दीड महिन्यात ही दुसरी घटना घडली असल्याने सुरक्षितते ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याकडून जिरे विकत घेवून तब्बल दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
तो काळ १९३० चा. शहापूर तालुक्यातील किन्हवलीचे व्यापारी असलेले चंदुलाल सरूपचंद शहा यांच्याविरु द्ध बेकायदा शस्त्र आणि स्फोटक पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. खटला ...
यंदा नालेसफाईची कामे रोबोट मशीनद्वारे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असतानाच आता शहरात असलेल्या जलकुंभ, ईएसआरसी आणि जीएसआरची साफसफाई रोबोटीक मशीनद्वारे ...
वैजापूर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली़ नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या तिघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे़ ...