जगण्यासाठी खेडी सुरक्षित असतात, हा भ्रमाचा भोपळा कोपर्डी येथील घटनेने (पुन्हा एकवार) फोडला. खेड्यांमध्येही आता किती दहशत आहे, माणसे बोलायला घाबरतात हे कोपर्डीत दिसले. इतर गावातले चित्रही वेगळे नाही. गावांचा सामाजिक दबाव व एकी संपली, आदराची स्थाने लु ...
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीला आता स्कूल बस मिळाली... मंत्र्यांनी गावापासून जवळ असणाऱ्या कुळधरणला पोलीस दूरक्षेत्र (आउट पोस्ट) मंजूर केले... रस्त्याच्या कामाची घोषणा झाली... ...
उदारीकरणाला सुरुवात झाली आणि पाच ते सात टक्क्यांचा मध्यमवर्ग ४२ टक्क्यांवर गेला. श्रमिकांचे वेतन शेकडो पटींनी वाढले. सामान्यांच्या उत्पन्नातही मोठी भर पडली. देशभर उभ्या राहिलेल्या खासगी उद्योगांनी देशाएवढाच विदेशातही विस्तार केला. सरकारची गंगाजळी व ...
एक वेळ होती, जेव्हा भारताला आपले प्रश्न सोडवण्यासाठी हाती भिक्षापात्र घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेच्या लाटेवर चीनसह सर्व देश स्वार झाले आणि भारताचे तर चित्रच पालटले. भारताचा इतिहास सांगतो, त्याने कधीच हाती शस्त्र घेऊन को ...
आॅलिम्पिक स्पर्धा गाजतेच. यंदाही ती अगोदरच गाजतेय. स्पर्धेपेक्षाही डोपिंगमुळे. स्पर्धा जिंकल्यामुळे मिळणारं निर्विवाद श्रेष्ठत्व, सत्ता, संपत्ती, प्रत्यक्ष युद्धाला पर्याय मानलं जाणारं हे मैदानावरचं युद्ध आणि त्यातलं जगज्जेतेपद.. खेळाडूच कशाला, जगभर ...
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटले असून गावक-यांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवला घरे पेटवली ...