एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेले... नातेवाईक, रोज ज्यांच्यासोबत शाळेत जातो ते जिवाभावाचे मित्र आणि अगदी शेजारपाजारही सगळे त्या रात्रीत धरतीने आपल्या पोटात घेतलेले... ...
‘आमचं गाव लय मोठं होतं, खूप छान होतं, जुन्या गावात राहायची सवय लागली. त्यामुळे नवीन घरात राहायला आवडणार नाही. तिथं आरसीसी घरं बांधली आहेत; मात्र आमचं ...
गर्भलिंग तपासणी करून पत्नीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी बारामती तालुक्यात ग्रामसेवक पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक ...
असोसिएट बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संप पुकारला होता. या संपामुळे उद्योगनगरीतील ...
रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार ...
ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. येथील अमली ...