नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. ...
लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही, पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़ ...
शासन व प्रशासन स्तरावर आटोकाट प्रयत्न केले जात असले तरी अवैध साठवणूक करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहे ...
बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. ...
नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो. ...
कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले. ...
सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला ...
गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...