दारूबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...
जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे ...
वनविभागाच्या वतीने १ ते ३ जुलैदरम्यान राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यासाठी वनभवन येथे आयोजित ...
भाजपाचे आमदार अमोल महाडिक व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर यांनी कडाडून विरोध केल्यामुळे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना ...
देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी ...