नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. ...
गोव्याच्या पर्यटन मोसमास येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आरंभ होणार आहे. त्यावेळी राज्याच्या पूर्ण किनारपट्टीत नियोजित पर्यटक सुरक्षा दलातर्फे जवानांची नियुक्ती केली जाईल, असे पर्यटन मंत्री ...
चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा दर्जात्मक विकास करतांना या दोन्ही जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे काम वेगाने पूर्ण करावे, कोणत्या वर्षी कोणत्या ...
शेगाव नगर परिषदेच्या शहिद-ए-वतन टिपु सुल्तान उर्दु शाळेत एका पालकाकडून मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने शिक्षक वर्गात भीतीचे ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाआधी भेट दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माडबन, जैतापूर, मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष ...
गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे ...
स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन राज्यातले राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची ...