संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले ...
कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे ...
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
महाड-भोर मार्गावरील वरंध घाटात भोर तालुक्यातील हद्दीमध्ये हिंडोशीनजीक तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. ...
तालुक्यातील भोगांव ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अंदाजे ७0 ते ८0 फूट रस्ता खचला आहे. ...
नागपुरातील अजनी रेल्वेस्थानकाशेजारी इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेल्या रेल्वे ओव्हरब्रीजची अवस्था बिकट झाली आहे. ...
सध्या पालकांचा ओढा हा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याचा जास्त असतो ...
तुर्भे स्टोअर येथून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या मुलीची पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सुटका केली आहे. ...
महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता. ...
अस्वच्छता, दुर्गंधी, भ्रष्टाचार अंगणवाड्यांना लागलेली ही विशेषणे. अंगणवाडीची चर्चा होताना दुरवस्थेवरच बोलले जाते. ...