ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कृषी मालाचे कमिशन (अडत) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून घेण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. ...
वाळूज महानगर : मेंदीपूर (ता. गंगापूर) येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गॅस्ट्रोची लागण झालेल्या सहा बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
औरंगाबाद : सापाची भीती न बाळगता सहज त्याला पकडणाऱ्या एका महिलेचाच सर्पदंशाने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. अस्मा अझहर शेख (३०, रा.मिसारवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
अशोक निमोणकर, जामखेड ‘सून पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर २५ वर्षाचं साल सोडलं. मुलगा राम आमदार, नंतर मंत्री झाला. दीड वर्षाच्या कामाच्या जोरावर बढती मिळाली. ...