स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळयासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली ...
आॅक्टोबरपासून गोव्यात अनेक मोठे सोहळे व उपक्रम होणार आहेत. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळू शकेल व जगभर गोव्याची नवी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसविता येईल ...
राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यात मोठा विस्तार झाला असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ...
आम्ही संघ सोडलेला नसून, आपत्काल स्थितीमुळे सामाजिक कार्याच्या आड येणारी यंत्रणा झुगारली आहे. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजपा सरकारला निवडणुकीत धडा शिकवूनच मूळ संघात परत जाणार ...
दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणारी वॉटर ग्रीड ...
उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सज्ज झाले आहेत. भाजपासोबत या निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त करतानाच आठवले यांनी हे स्पष्ट केले ...