विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला ...
केईएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे काम पुढच्या काही दिवसांत सुरू होणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाह्यरुग्ण विभाग एसी कंटेनरमध्ये हलवण्यात येणार आहे. ...
राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व अंडरट्रायल्स कोंबण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना २१ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. ...
राज्यात पायाभूत सुविधांवर भर देतानाच प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे सांगत २०१८ च्या अखेरीस प्रत्येक गाव डिजिटल झालेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल ...
मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल ...