‘स्वयंम शिक्षण प्रयोग’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने पर्यावरण रक्षण करून हवामान बदल रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने गौरव केला ...
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार ...
शहर व उपनगरात पोलिसांना मारहाण, धक्काबुक्की करण्याच्या घटना सुरूच आहेत. ...
गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत होती ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उभय भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. ...
जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ...
धिम्या मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे, मुंबईकडे जाणारा धिमा मार्ग तब्बल नऊ तास बंद ठेवण्यात आला ...
पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात रविवारी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ...
पंतप्रधान सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी केली जात असून या योजनेतील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान घटविण्यात आले ...
भाजपा-शिवसेनेचे सरकार बहुमतात असल्याने मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन न घेताही त्यांना निर्णय घेता येऊ शकतो. ...