‘चोगम’नंतर गोव्यात होणारी पाच राष्ट्रांच्या ‘ब्रिक्स शिखर परिषद’साठी मोबोर व केळशी या दोन्ही भागांत कडेकोट सुरक्षा तैनात केली असून परिषदेचे ठिकाण असलेल्या मोबोरच्या ...
राज्यनिर्मितीनंतर दोन वर्षांनी मोठे प्रशासकीय बदल करताना तेलंगणा सरकारने मंगळवारी २१ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३१ झाली ...
प्रशासनाचा गलथानपणा आणि राजकारण्यांचा संधीसाधूपणा यांच्या विरोधात दंड थोपटत मुंबईकरांना दर्जेदार नागरी सेवा मिळाव्यात, याकरिता ‘फ्री अ बिलियन’ या सामाजिक संघटनेच्या ...