आष्टी (शहीद) येथील अप्पर वर्धा धरणाची १३ दारे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ६ से.मी.ने उघडण्यात आली. ...
जालना : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षातून किमान दोनदा आरोग्य तपासणी होणे बंधनकारक आहे. ...
शाळा स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. देशाकरिता खेळाडू निर्माण व्हावे व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना चालना मिळावी, ...
जालना: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला जालन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
आव्हाना : गेल्या चार दिवसांपासून डेंग्यू सदृश तापेने फणफणत असलेल्या लक्ष्मीबाई रंगनाथ सरोदे (५२) यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात शुक्रवारी रात्री नऊ वाजता निधन झाले ...
मंठा : तालुक्याच्या आठवडी बाजाराचा नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात आहे. बैल आणि भुसाराची खरेदी विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणावर होते. ...
कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो. ...
पडेगाव येथील भदाडी नदीवरील पुलाला पुरामुळे भलेमोठे भगदाड पडले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. ...
अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये वर्षातून अनेकदा उत्सवांची रेलचेल असते. ...
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य पाणी प्रदूषण मंडळाला वापराचे पाणी प्रदुषित होणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. ...