रस्ते घोटाळ्याची दुसऱ्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे. यात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे जाहीर होणार असून काही ...
अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करून घरी परतणाऱ्यांसाठी रात्रभर लोकल सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत ...
दारिद्र्य रेषेखालील गरिबांची आणि त्यांच्या कुटुंबांची संख्या भारतात नेमकी किती आहे, याचे अधिकृत उत्तर केंद्र सरकारला सापडले नसून, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आता मोदी सरकार करणार आहे. ...
घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर गेला असून, हा दोन वर्षांचा उच्चांक ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली ...
सध्या सुरू असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत. ...