चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले ...
चिनी कंपनीच्या भागीदारीत सादर केलेली निविदा तांत्रिक अपात्रतेच्या कारणावरून नाकारण्याचा नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला ...
हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ...
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ...
महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे. ...
मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी घेण्यात आली. ...
सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना शनिवारी रात्री कर्नाक बंदर येथील मुसाफीर खान्याजवळील उड्डाणपुलाखाली घडली. ...
राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. ...
मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील ...
मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे. ...