अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
नैसर्गिक साधन संपत्तीवर घाला घालून गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र यातून होणाऱ्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने ...
कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे. ...
भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र जारी करून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक या राज्य मंत्रिमंडळाने ३० आॅगस्टला जो निर्णय घेतला आहे ...
गेले सात ते आठ दिवस रोहे तालुका व शहरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे. शहरालगतच्या चारही डोंगर माथ्यावरून पावसाच्या पाण्याचे ...
वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथे तलावामध्ये माता दुर्गेची प्रतिष्ठापना करण्यात येते. ...
स्वच्छता आठवडा कार्यक्रमांतर्गत येथील नागोठणे सर्कल डेव्हलपमेंट रेल्वे - एसटी - जलवाहतूक प्रवासी ...
शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वाणवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. ...
चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ८६ व्या हुतात्मा दिनानिमित्त पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. ...
‘समाज संघटित होऊन आपल्या मागण्यांकरिता मोर्चे काढतो, हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. ...