सरकार काळ्या पैशांच्या नावाखाली सर्व सामान्यांना बॅंकांच्या रांगेत उभे करायचे आणि एकीकडे कर्जबुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींचे कर्ज माफ करते, हा प्रकार म्हणजे ...
केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग ...