श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीने ९० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ ...
शहर, गाव, खेडे आदींमध्ये लोकचळवळ ठरलेली हागणदारी मुक्ती व त्यामुळे उभ्या राहिलेल्या शौचालयाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे १९ प्राथमिक शाळांना अद्यापही झाला नाही ...
राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली ...
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजाराला २९ आॅक्टोबर रोजी लागलेल्या आगप्रकरणी शनिवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दोन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ...
प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे. ...