औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ निदेशक अलोक वार्ष्णेय याचा जामीन अर्ज अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला. ...
भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे. ...
औरंगाबाद : जड वाहनांना शहरात प्रवेश बंद असताना वाळूमाफिया मात्र, शहरात रात्रंदिवस वाळूची वाहतूक करताना दिसतात. वाळूच्या ट्रकमुळे रोज लहान, मोठे प्राणांतिक अपघात घडत आहेत. ...
वेतन अपहार, अनावश्यक वेतन विलंब, पं.स. ची दिरंगाई, बीडीओंची मनमानी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक या प्रकाराने सहा महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहे. ...