गतविजेत्या मुंबईने रेल्वेकडून मिळालेले अवघे २४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावताना सहजपणे साध्य करुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बिगर सिंचन पाणीवाटपाचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीला देण्याचा निर्णय घेत आघाडी सरकारच्या पावलावर पाऊल टाकले आहे ...
आगामी निवडणुकीपूर्वी रेंगाळलेल्या विकासकामांचे बार उडवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार रस्त्यांची कामे गेल्या महिन्यातच सुरू करण्यात आली. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या दिलेल्या कथित धमकीमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यानिमित्ताने भापोसे-मपोसे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ...
मध्य रेल्वे मार्गावरील काही स्थानकांदरम्यान रुळ हे अस्थिर असून एसी लोकलसाठी ते योग्य नाही. त्यामुळे ही लोकल धावण्यास अडचणी निर्माण होतानच त्यात तांत्रिक बिघाडही उद्भवू शकतात ...
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मुंबई-कोल्हापूर मार्गावर १ आॅक्टोबरपासून एसी शिवनेरी सेवा सुरू केली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सेवेला ...