ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Is EV Environment Friendly: धक्कादायक बाब म्हणजे एक ईव्ही ट्रक जळताना त्याची आग विझविण्यासाठी लाखो लीटर पाणी लागते. त्या ट्रकची उष्णता एवढी प्रचंड की धूर, उष्णता आणि लागलेले पाणी पाहता ही वाहने कशी काय पर्यावरण वाचवू शकतील, असाही प्रश्न पडल्याशिवाय र ...
कदाचित कॅबिनेटमध्ये तुमची ही मागणी मान्य करतील, परंतु हा दगाफटका तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ...
मुंबई सेंट्रल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण २७ हजार ९०४ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. ...
Gurpatwant Singh Pannu News: अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील शीख समाजाच्या स्थितीबाबतही एक विधान केलं होतं. त्यातील ठरावीक भागाचा संदर्भ देत खलिस्तानी दहशतवाद्यांनी नव्या वादला तोंड फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...