महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही. ...
मीरा रोेडच्या आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू गृहसंकुलातील ८५० सदनिकां मधील रहिवाशांचा त्यांच्या हक्काचे क्लब हाऊस व तरणतलाव ताब्यात मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. ...
१ जानेवारीपासून शहरी बस वाहतूक बंद पडल्याने नोकरदार, बागायतदार आणि विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा डेपोत ...
तालुक्यातील शेला येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या विविध अपघातात तीन महिलांसह सहा जण जागीच ठार झाले आहेत. पेल्हार येथील विश्वकर्मा मंदिरासमोर रस्ता ओलांडताना दोन महिलांना ...
बोईसर परिसरातील असंख्य एसटीच्या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे की गुरांचे गोठे की गर्दुल्यांचे अड्डे? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात ...
तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप ...
आदिवासी समाजाच्या स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा विषय हाती घेत उपोषणाला बसलेले जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांच्या दणक्यानंतर शासनाला जाग आली असून दोन दिवसांत हंगामी वसतिगृह सुरु होणार ...