‘तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत असताना, हा तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी आशा बाळगतो,’ असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...
तालुक्याच्या निर्मितीनंतर २००२ साली पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली. या मागील तीन निवडणुकांमध्ये युवक महिला आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा तर्फे दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर मेट्रो-२ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ या मार्गाची अंमलबजावणी हाती घेण्यात आली ...
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला ...
भाजपाच्या कोअर कमिटीने ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या प्रवेशाला विरोध सुरूच ठेवलेला असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वादाने भाजपातील एका गटाने पुन्हा ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना आधार कार्ड काढून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला खरा, पण अशी कार्डे काढून देणारी यंत्रणा पुरविण्यास कोणीही तयार होत नसल्याने ...