‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक आहात. तर तुम्हाला ‘बाहुबली2’ रिलीजची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. होय, कारण ‘बाहुबली2’ रिलीज होण्यापूर्वीच या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेत. खुद्द कटप्पानेच हे उत्तर दिले ...
हिंसाचार आणि शस्त्राचार या बाबी जेवढ्या ‘आचारात’ बसणाऱ्या आहेत तेवढ्याच त्या ‘प्रवृत्ती’त जमा होणाऱ्या आहेत. यातला आचार जेवढा अनर्थकारक त्याहूनही अधिक ...
शांती या तत्त्वाला जसे आध्यात्मिक मूल्य आहे तसेच व्यावहारिक जीवनातही शांती या तत्त्वाचे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर कोणतेही मूल्य आध्यात्मिक आणि व्यावहारिक ...
संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा यज्ञ एकोणिसाव्या शतकातच प्रज्वलित केला होता. ...
तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले नसेल, तर तो एक गुन्हा आहे. स्वत:मधले कौशल्य शोधून त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करा, करिअर घडवा. तुमच्या करिअरसाठी राज्य ...
देशातील बहुतेक नामांकित खेळाडूंना आजही नोकरीसाठी अनेकदा सरकारच्या पायऱ्यांवर फेऱ्या माराव्या लागतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला जेव्हा, दोनवेळचा ‘भारत श्री’ ...
सुरक्षा व अवाजवी भाडे याबाबत येणाऱ्या तक्रारीनंतर अॅप बेस अशा खासगी प्रवासी वाहनांवर परिवहन विभागाकडून निर्बंध लादत महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना लागू केली. ...