ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उत्तर प्रदेशातील २०१२ मधल्या निवडणूक काळात मी अखिलेश यादव यांच्या प्रचार दौऱ्यात सामील होतो. एके दिवशी सकाळी जिथे नाष्टापाणी आणि मुलाखतीच्या चित्रीकरणाची सोय ...
राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या लोकांच्या हाती राज्यपालपदाची जबाबदारी सुपूर्द करावी अथवा नाही, हा विषय प्रथमपासूनच वादग्रस्त असला तरी नियुक्ती करताना तसा ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार? ...
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय महापालिकांना उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करता येऊ नयेत; तसे झाल्यास संबंधितांकडून खर्च वसूल करावा, असे पत्र ...
गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे आदेश महाराष्ट्र राज्य ...
उद्योगनगरीत गेल्या काही महिन्यांपासून खून, लूटमार, वाहनचोरी या घटनांचे प्रमाण वाढले असून, घरफोड्यांचे तर सत्र आहे. रात्रीसह दिवसादेखील घरफोड्या होत आहेत. ...
बदलत्या हवामानामुळे शहरात साथीचे आजार वाढले असून, १० महिन्यांत डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंगीचे १८९, तर चिकुनगुनियाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. ...
महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मतदारांशी संपर्क साधण्याची एकही संधी इच्छुकांकडून दवडली जात नाही. निवडणुकीपूर्वीची ही दिवाळी एक ...