याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याच्या आरोपाची निश्चिती होऊ शकेल, असा कोणताही दुवा आढळून येत नाही. ...
Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Nirnala Sitharaman News: २०१८-१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २ लाख ३६ हजार २६५ कोटी रुपये माफ करण्यात आले. पाहा कोणत्या वर्षी किती कोटींचं कर्ज झालंय माफ. ...