काजू मंडळाच्या भागभांडवलासाठी व काजू फळपीक योजनेअंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५च्या आर्थिक वर्षात शासनाकडून ८८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ...
लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे. ...
माओ यांनी सांगितले की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कजान शहरात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या यशस्वी बैठकीने द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत. ...