काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लान्स नाईक चंद्रकांत गलांडे यांच्या अस्थींचे श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. ...
‘आम्हाला खूप भूक लागते हो; पण दिवसभर उपाशीपोटीच राहावे लागते..’ ही खंत आहे शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींची. सकाळच्या वेळी नाश्ता दिल्यानंतर थेट सायंकाळी ...
जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून महाड निसर्ग आणि प्राणि संवर्धन क्षेत्रात सक्रीय कार्यरत सिस्केप संस्थेच्या माध्यमातून शनिवारपासून ७ आॅक्टोबरपर्यंत रायगड ...