लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले ...
लांबच्या कॉलेजात रोज जायचं तर बसचा प्रवास. त्यात टारगट पोरं छळणार, धक्के मारणार, छेडछाड करणार! आणि त्यांना काही बोलावं तर घरचे दम देतात, ‘वंगाळ काही केलंस तर शिक्षण बंद, लग्नच करून टाकू, मग बस घरातच.!’ ...