तालुक्यातील रेवसा येथे विश्रोळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावातच मुबलक पाण्याचे स्त्रोत असल्याने वाढीव किमतीचे पाणी नागरिकांना परवडणारे नाही. ...
बदनापूर : शेतकऱ्यांना संपूर्र्ण कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने बदनापूर येथे रास्ता रोको करण्यात आला. ...
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रा.पं. कर्मचारी रमेश कनगरे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन हजार विविध जातीच्या रोपांची निर्मिती केली आहे. ...
भूम : तयार झालेला खवा साठवून ठेवण्यासाठी व नव्याने दुधापासून तयार करण्यात पेढा यासाठी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये खवा क्लस्टरचे काम हाती घेण्यात आले ...