पाच वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन विश्वनाथन आनंद मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकला नाही, त्यामुळे त्याला येथे १0 व्या ताल मेमोरियल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत ...
देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा जात, पंथ, धर्म आहेच. परंतु प्रत्येकाने सर्वात अगोदर देशाला प्राधान्य द्यायला हवे. देशासमोर इतर गोष्ट गौण आहे, असे मत अभिनेते बोमन इराणी ...
शहराच्या मुख्यमार्गाच्या रस्त्यांवर उतरलेल्या मराठा बांधवांनी हा मोर्चा नाही तर मराठा क्रांती आहे, याचीच जणू प्रचिती देताना कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या निषेधासाठी ...
देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही. केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...
भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. ...
छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर ...