तलाकमुक्त समाजाची निर्मिती करणे ही धर्मगुरूंवर नजीकच्या काळात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कमरुज्जमा आजमी यांनी केले. ...
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त आमराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली देवीची पालखी रविवारी वाजत-गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात दाखल झाली ...
उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविले ...