देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही; केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...
२६ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षातील ४ लाख ४२ हजार ९०२ शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९८ कोटी रूपयांच्या पीक ...
मध्य रेल्वेने नवरात्रौत्सव आणि दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर ४८ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन असतील,अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली ...
रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...
पूजेदरम्यान महापालिकेने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने, उच्च न्यायालयाने बंगाली क्लबला यंदाच्या दुर्गापूजेसाठी महापालिकेने परवानगी दिलेल्या मंडपाच्या ...
२०१२ आयपीएलदरम्यान वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून वादामध्ये अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबई पोलिसांकडून त्याप्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. ...