खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. ...
राजकारणाचे एकमेव लक्ष्य सत्ता हेच असते आणि ती मिळविण्यासाठी नेत्यांना नको तशा लटपटी व खटपटी कराव्या लागतात. त्या करताना आपली वैचारिक निष्ठा निदान दिखाव्यापुरती तरी जपता येणे ...
सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार विरुद्ध के. बाळू व इतर, या केसमध्ये राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारूबंदी आणली. ...