वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एकांबा येथील महिलांनी ग्रामसेवक व गटविकास अधिका-यांच्या दिशेने बांगड्या फेकून संतापाला वाट मोकळी करून दिली. ...
बॉलिवूडमध्ये जो फॅशन ट्रेण्ड असतो तोच फॉलो केला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या शाहरूख खानचा ‘रईस’ चर्चेत असून, या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये शाहरूखचा पठाणी लूक त्याच्या चाहत्यांना जबरदस्त भावत आहे. त्यामुळेच सध्या सर्वदूर पठाणी फॅश ...
2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशात अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी समाचार घेतला ...