पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द केल्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कटली. ५० दिवसांच्या मुदतीनंतरही ती न ...
नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी शहापुरात ठाणे महिला काँग्रेसतर्फे थाळीनाद करण्यात आला, तर तालुका राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
गाने नागरीकरण होत असलेल्या भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा खा. कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला ...
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील निम्मे रस्ते ...
नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसने येथील शिवाजी चौकात थाळीनाद केला. ...
अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच त्याचा वापर वाहनचालकांनी सुरू केला आहे. ...
शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गीत तयार करण्यात येत आहे. सध्या त्याची जोमात तयारी सुरू असून आठवडाभरात ...
राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत ...
वर्तकनगर येथील दोस्ती विहार या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे २४० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना ...
आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी ...