वय वाढत असतानाच ऐश्वर्याचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे असेच म्हणावे लागेल. ऐश्वर्या आपल्या अंदाजाने आणि सौंदर्याने प्रत्येकाला वेड लावू शकते यात शंकाच नाही. ...
बुलडाण्यात शेतक-यांसाठी बांधण्यात आलेल्या कालव्याचे काम 35 वर्षांपासून ठप्प होते. लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसारित करताच अभियंत्यांनी कालव्याच्या दुरुस्तीचे आदेश दिलेत. ...
2014 साली कोल्हापुरातील पेठवडगाव पोलीस स्टेशनमधील कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
. करणी सेनेच्या मते संजय लीला भन्साळी राजपूत राणी पद्मावतीचे चुकीचे संदर्भ या चित्रपटात मांडत असल्याने ते विरोध करीत आहेत. सेटवर झालेल्या हिंसक घटनेमुळे भन्साळी यांना भन्साळी यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. ...
महानगरपालिकेने एलबीटी कराची वसुली करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे काम थांबवण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसले आहे. ...
एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे.. ...
आजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे. ...
पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने संशयित आरोपी राहुल गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...